शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चावडी कट्टामुळे अंध मुलीच्या जीवनात प्रकाश

By admin | Updated: November 7, 2016 00:54 IST

शिर्डी : दीपावलीत साईबाबांनी पाण्याचे दिवे लावून भक्तांच्या मनात श्रद्धा व भक्तीची ज्योत प्रज्वलीत केली़ तोच आदर्श अंगीकारत भाविकांना अडचणीत मदतीचा हात देणाऱ्या

धारूर : धारूर डोंगरपट्ट्यातील सीताफळाला सर्वत्र मोठी मागणी असते. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सीताफळाचे उत्पादन वाढले आहे. यंदा भावही चांगला आहे. येथे सीताफळांचा रोज बाजार भरत असून, राज्यासह शेजारील राज्यातही या रानमेव्याला मागणी असून, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना हाताला काम मिळत आहे .हा परिसर डोंगराळ असून, नैसर्गिकरीत्या आलेली सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. खाजगी डोंगराप्रमाणेच धारूर वन परिक्षेत्रातही सहा हजार हेक्टर जमिनीत मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे आहेत. काही प्रमाणात वन विभागाने लागवडही केली आहे. प्रतिवर्षी वन विभाग या सीताफळाचा लिलावही करते. येथील सीताफळाला गोडी असल्यामुळे मोठी मागणी आहे. व्यापारी खरेदीसाठी येथे येतात.ग्रामीण भागातील मजुरांना या माध्यमातून रोजगार मिळतो मागील दोन-तीन वर्षांत पावसाअभावी सीताफळाचे उत्पादन कमी होते; मात्र या वर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे सीताफळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या परिसरात वन विभागाचा लिलाव जे घेतात ते मजुरांमार्फत सीताफळ विक्री करतात. गाठोडे पध्दतीने सीताफळे विकली जातात. खाजगी डोंगरावर फिरून मजूर लोक सीताफळे जमा करून गावात लागणाऱ्या फडीवर किंवा धारूर येथे आणतात किंवा रस्त्याच्या बाजूला बसूनही सीताफळे विकली जातात. एका गाठोड्यात १००-१५० सीताफळे असतात. हे गाठोडे सीताफळाच्या दर्जानुसार १०० रुपयांपासून २५०-३०० रुपयांपर्यंत विकले जाते. धारूर येथे गजानन शॉपिंग सेंटरसमोर रोज सीताफळाचा बाजार भरतो. येथे ३००-४०० पेक्षा जास्त गाठोडे विकण्यासाठी येतात. रोज एका मजुराला दिवसात दोन गाठोडे तरी नक्की विकतात. ५०० ते ७०० रुपयापर्यंत कमाई होऊन मजुरांना काम मिळते. या वर्षी मोठ्या प्रमाणात आवक असल्यामुळे सीताफळांची मागणी वाढली आहे. (वार्ताहर)