शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:59 IST

सालेकसा तालुक्याच्या मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देकृषी विभागाची बघ्याची भूमिका : तपासणी मोहीम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्याच्या मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली. ही घटना बुधवारी (दि.१८) रोजी घडली. त्यांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.किटकनाशक फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली. त्यानंतर या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. यवतमाळ येथील घटनेनंतर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे कृषी केंद्रामधून विक्री केल्या जाणाºया किटकनाशकांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला. विशेष म्हणजे काही कृषी केंद्र संचालकांकडून बंदी असलेल्या किटकनाशकांची विक्री केली जात असल्याची बाब पुढे आली. शिवाय ही किटकनाशके आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशातून आल्याची ओरड सुरू झाली. किटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर गाढ झोपेत असलेल्या कृषी विभागाला जाग आली. कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून कृषी केंद्रामधील किटकनाशकांची पाहणी केली. मात्र गोंदिया कृषी विभागाने यानंतर कुठलीही शोध मोहीम राबविली नाही. त्यामुळे येथील कृषी विभागाला अद्यापही जाग आली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान सालेकसा तालुक्यातील मोहारानटोली येथील तिलकचंद बेंदरे या शेतकºयाला किटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाची झोप उडाल्याचे चित्र आहे. दरम्यान आता कृषी विभाग नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.