शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:17 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.२९) खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : खरीप हंगाम आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करु न शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी (दि.२९) खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम सन २०१९-२० च्या आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदिकशोर नाईनवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उपनिबंधक कांबळे, प्रभारी कृषी विकास अधिकारी झामिसंग टेंभरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई उपस्थित होते.डॉ. बलकवडे म्हणाल्या, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी.जिल्ह्यातील जे शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेतात त्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्यास सांगितले.प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईनवाड यांनी सन २०१८-१९ या वर्षात खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देवून खरीप हंगाम सन २०१९-२० या वर्षाचे नियोजन सादर केले.१३०० हेक्टरवर ज्वारीची लागवड होणारयंदा रब्बी हंगामात ज्वारीचे १३०० हेक्टरवर आणि करडईचे ६५० हेक्टरवर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाला पर्यायी पिकाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.४३२ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटपजिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४३२ ट्रॅक्टर आणि ३१२ भात मळणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, भात कापणी यंत्र व मिनी राईस मिल देण्यात आले आहे. यासाठी ६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी