शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

धानपीक अंकुरले

By admin | Updated: October 3, 2016 01:18 IST

हलके धान कापणीला आले असताना सततच्या पावसामुळे धानाची नासाडी झाली आहे.

भरपाईची मागणी : पावसाने नासाडीशेंडा-कोयलारी : हलके धान कापणीला आले असताना सततच्या पावसामुळे धानाची नासाडी झाली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकूर फुटल्याचे दिसून येत आहे. परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी करून रोवणी केली जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे रोवणीच्या वेळेस पाऊस दगा देतो व धान कापणीला येताच मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो. अशातच धानाची नासाडी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. असाच प्रकार यंदाही घडत आहे. सध्या शेंडासह परिसरातील कोयलारी, मसरामटोला, आपकारीटोला, मोहघाटा, उशिखेडा, पांढरवानी, सालईटोला व प्रधानटोला येथील शेतकऱ्यांचे हलके धान कापणी योग्य झाले आहे. अशात सतत येणाऱ्या पावसामुळे हलक्या धानाची नासाडी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकूर फुटल्याचेही दिसून येत आहे.कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या धानाचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरीत आर्थिक मदत करावी अशी मागणी केली शेतकऱ्यांकडून केली जात आहे.