शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हाताशी आलेले धान पीक किडींच्या तावडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST

गत महिन्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने धान पीक धोक्यात आले असताना आता धान पिकावर विविध कीडींनी आक्रमण केले आहे. हलक्याप्रतीचा धान लोंब्यावर आला असून उच्चप्रतीचा धान गर्भावस्थेत आहे. अशा परिस्थितीत कीडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : कीड नियंत्रणासाठी महागड्या औषधीचा वापर

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : अतिवृष्टी पाठोपाठ किडींनी धान पिकावर आक्रमण केले असून महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही कीड नियंत्रणात येत नाही. हाताशी आलेले धान पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. लाखनी तालुक्यात सध्या कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.गत महिन्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने धान पीक धोक्यात आले असताना आता धान पिकावर विविध कीडींनी आक्रमण केले आहे. हलक्याप्रतीचा धान लोंब्यावर आला असून उच्चप्रतीचा धान गर्भावस्थेत आहे. अशा परिस्थितीत कीडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकरी महागडी औषधे फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे. सध्या तुडतुडा, करपा, कडाकरपा याचा अधिक प्रादूर्भाव जाणवत आहे. लाखनी तालुक्यात गराडा परिसरात तुडतुड्याने कहर केला आहे. प्रतिबंधासाठी फवारणीचे डोज दिले जात आहे. पालांदूर परिसरातील पाथरी, मºहेगाव, वाकल, मचारणा, जेवनाळा आदी ठिकाणी धान पीक कीडींच्या कचाट्यात सापडले आहे.पट्टा पद्धतीत कीड नियंत्रण सोपेतुडतुड्याच्या नैसर्गीक नियंत्रणासाठी पट्टा पद्धतीत भात लागवड महत्वाची आहे. खताचा उपयुक्त प्रमाणात मात्रा देवून धान पीकाची निगा राखता येते. बांधात पाणी साठवून ठेवू नये, नियमित पावसाचे पाणी येत असल्याने पाणी खूप ठेवू नये, पिकाचे दररोज निरीक्षण करावे, फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे, अशी माहिती कृषी विभागाच्यावतीने दिली जात आहे.लाखनी तालुक्यात २२ हजार ९०० हेक्टरवर भात लागवड झाली आहे. शेतीशाळांचे आयोजन करून शेतकºयांना कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले जाते. नाहक खर्च टाकून कीड नियंत्रण आवश्यक आहे.-पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.

टॅग्स :agricultureशेती