शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यात सेंद्रिय भात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:02 IST

शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मागील ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थितीत १० हजार शेतकरी सेंद्रिय धानाची लागवड करीत आहेत.

ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचा पुढाकार : उत्पादन वाढविणार, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मागील ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थितीत १० हजार शेतकरी सेंद्रिय धानाची लागवड करीत आहेत.यावर्षी अदानी फाऊंडेशनतर्फे खरीप हंगामापूर्वी शेतकºयांमध्ये श्री पध्दतीने सेंद्रिय भात लागवडी संदर्भात जनजागृती व्हावी,यासाठी तिरोडा तालुक्यातील ६४ गावांमध्ये प्रचाररथच्या माध्यमातून अभियान राबविण्यात आले.अदानी फाऊंडेशन, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवर श्री पद्धतीने सेंद्रिय पध्दतीने धान लागवडीचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, व अदानी फाऊंडेशनतर्फे कृषी स्वयंसेवकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना श्री पध्दतीने सेंद्रिय धान लागवडीचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न केले जात आहे.अदानी फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना गादी वाफे,रोवणी, सेंद्रिय खते, कीड नियंत्रके तयार करण्याचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण तसेच प्रती शेतकरी ४ किलो बियाणांचे वितरण १० हजार शेतकऱ्यांना करण्यात आले. श्री पध्दतीने सेंद्रिय धान पिकाची लागवड केल्यास, उत्पादन खर्च हा ३० टक्के कमी होत असून उत्पादनात हमखास वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याच्या उत्पन्नात भर पडते. यामुळे शेतकऱ्यांनी श्री पध्दतीने सेंद्रिय धानपिकाची लागवड करावी, असे अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. हा उपक्रम अदानी विद्युत प्रकल्पाचे स्टेशन हेड सी.पी.शाहू यांच्या मार्गदर्शनात राबविला जात आहे.