शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आरोग्य वर्धनासाठी सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 20:36 IST

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचे आवाहन : बांधावर शेतकºयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत निकृष्ट होऊन उत्पादनशक्ती कमी होते. विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. नाइलाजाने शेतकरी हवालदिल होतो. शेतकºयांच्या घरामध्ये आनंदीमय वातावरण निर्मितीसाठी तसेच शेती उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरुन स्वत:चा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्यावतीने ‘एक दिवस शेतकºयांच्या बांधावर’ प्रत्यक्ष भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेतकºयांशी हितगूज करतांना ते बोलत होते. कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया शेत शाळा, सेंद्रीय शेती, यांत्रिकी पद्धतीने भात लागवड, शेतकरी उत्पादक कंपनी आदीचा आढावा घेण्याकरिता तसेच शेतकºयांशी प्रत्यक्ष बांधावर जावून हितगूज साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रकल्प संचालक आत्मा हिंदुराव चव्हाण, तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, संग्रामे उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी काळे यांनी बुधेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांशी चर्चा केली. यात रोवणी यंत्राद्वारे भात लागवड व व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. शेती शाळेत रोवणी यंत्राद्वारे भात लागवडीचे फायदे शेतकºयांना कशाप्रकारे झाले, परंपरागत व रोवणी यंत्राद्वारे रोवणी यांच्यातील फरक याबाबत शेतकºयांकडून जिल्हाधिकाºयांनी माहिती जाणून घेतली. अशोक लंजे यांच्या शेतात जावून रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या धान पिकाची पाहणी जिल्हाधिकाºयांनी केली. नंतर बोंडगावदेवी येथील शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकरी, सेंद्रिय शेती करणारे , रोवणी यंत्राद्वारे भात लागवड करणाºया शेतकºयांच्या सभेत जिल्हाधिकारी काळे यांनी शेती संदर्भातील समस्या, शेतकरी आत्मसात करीत असलेले शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, रोवणी यंत्राचे भात शेतीस झालेले फायदे व समस्या, सेंद्रिय शेती प्रकल्प राबविणाºया शेतकºयांना झालेला फायदा व काही अडचणी याविषयी माहिती दिली. पाहणीत हिरालाल बोरकर यांच्या शेतास भेट दिली. रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या शेताची प्रत्यक्षात पाहणी केली. कुकसु मेश्राम यांच्या शेतातील सेंद्रिय शेतीस भेट देवून हळद लागवड, चवळी लागवड व रोवणी यंत्राद्वारे करण्यात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पास भेट दिली. कान्होली येथील नवेगावबांध तलाव पाणलोट क्षेत्रातील सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी केली. कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय तर्फे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, स.व्य.जी.आर. चचाणे, एस.एन. बोचरे, चिंतामन मसराम, भोजराज नखाते यांनी सहकार्य केले.