शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

सेंद्रिय शेती व स्वयंरोजगार प्रशिक्षण

By admin | Updated: November 26, 2014 23:09 IST

अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका

गोंदिया : अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजिवीकेत सुधार घडवून आणण्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे शेती कशाप्रकारे केली जाते या विषयाचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण ८५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये ग्राम चिरेखनी येथील ३०, जमुनिया येथील २१ आणि खमारी येथील ३४ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणामध्ये उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सेंंद्रिय शेती, गाईच्या आधारे शेती, गांडुळ खत निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती, गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या औषधी व वस्तु किटनियंत्रके प्रशिक्षण देणे हे होते.सुनिल मानसिंघका समन्वयक गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांनी देशी वंशाच्या गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या विविध औषधी व वस्तु याविषयी माहिती तसेच सुबोधकुमार सिंग, समन्वयक अदानी फाऊंडेशन तिरोडा यांनी सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे स्वयंरोजगार कशाप्रकारे केला जातो. तसेच दिवाकर नेरकर गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार यांनी गाईचे आपल्या जीवनातील महत्व कचरे से कांचन तसेच सतीश राव झारखंड यांनी रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्यपरिणाम व जैविक शेतीची आवश्यकता या विषयी योग्य मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना केले.गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे गोमुत्र अर्क हे गुणकारी औषध तयार केले जाते. तसेच गोवंशावर आधारित विविध उत्पादने तयार केली जातात. एका गाईचे गोमुत्र दहा एकर जमिनीची फवारणी सहज करुन शकतो. जमिनीतील घज्ञतक विषद्रव्ये संपवून जमीन सजीव करण्याची क्षमता केवळ देशी वंशाच्या गायीच्या शेणात व गोमुत्रातच आहे. एक देशी वंशाची गाय प्रती दिवस ८ ते १० किलो शेण देते. गाईचे शेण व कचऱ्या पासून गांडूळ खत तयार करता येते. एका महिन्यामध्ये ५०० किलो गांडूळ खत तयार होते. बाजारामध्ये गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजेच एका गाईच्या शेणापासून २५०० रुपयाचे उत्पन्न प्रत्येक महिन्याला मिळतो.अदानी फाऊंडेशनचे स्वच्छता अभियानाकडे आर्थिक दृष्टीने पहाणे सुरु केले आहे. संपुर्ण सेंद्रिय कचऱ्यापासून उत्पन्न मिळविले जाऊ शकते. गावामध्ये मुख्यरुपात कचरा कृषी उत्पादन पशुपालन आणि स्वयंपाक घरातुन प्राप्त होतो. या कचऱ्यापासून गांडुळखत बनवून भरपुर प्रमाणात उत्पन्न घेता येते. हा प्रकल्प ५० गावांमध्ये राबविणार आहे.