शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धरती मातेच्या रक्षणासाठी एकच संकल्प ‘वृक्षारोपण’

By admin | Updated: June 26, 2017 00:16 IST

देश व राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगक्रांतीमुळे आमचे जीवन कठीण झाले आहे.

अनील सोले : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन व वनविभागाने काढली वृक्षदिंडी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देश व राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगक्रांतीमुळे आमचे जीवन कठीण झाले आहे. तेथेच मोठ्या संख्येत झाडांच्या घटमुळे पर्यावरण संतुलन ढासळत चालले आहे. आम्हाला मानवी जीवन सुरक्षीत ठेवायचे असेल तर धरती मातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण हाच संकल्प घेतला पाहिजे असे प्रतिपादन ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनचे अध्यक्ष प्रा.आमदार अनील सोले यांनी केले. शनिवारी (दि.२४) ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशन व वनविभागाच्या संयुक्तवतीने येथील जयस्तंभ चौकात आयोजीत वृक्षदिंडी यात्रेच्या वनमहोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ.परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनचे सचिव प्रशांत कांबडे, डीएफओ एस.युवराज, सहा. उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन, सहायक वन संरक्षक एन.एस.शेंडे, आरएफओ जायस्वाल, नेतराम कटरे, भाऊराव उके, संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, शहर अध्यक्ष सुनील केलनका, नगरसेवक भरत क्षत्रीय उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार सोले यांनी, महाराष्ट्र राज्याला हरीत महाराष्ट्र बनविण्यासाठी मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प घेऊन दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला होता. यांतर्गत एकाच दिवसात राज्यात दोन कोटी ८२ लाख वृक्ष लावून अभियानाची लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करविली होती. यंदा ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनच्या माध्यमातून नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा व चंद्रपूरमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प घेऊन २२ ते ३० जून पर्यंत वृक्ष दिंडी काढून लोकांना प्रोत्साहीत केले जात असल्याचे सांगीतले. तसेच १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव २०१७ साजरा केला जात असून राज्य सरकारने चार कोटी तर गोंदिया जिल्ह्याने साडे बारा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प घेतल्याचे सांगीतले.