शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पोलीस मुख्यालयाला ‘वनश्री’ पुरस्कार

By admin | Updated: June 14, 2014 01:21 IST

नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करणारी जेटीएससी

गोंदिया : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करणारी जेटीएससी प्रशिक्षण संस्था पोलीस मुख्यालय गोंदिया तर्फे सन २०१२-१३ मध्ये पोलीस मुख्यालय कारंजाच्या परिसरात विविध प्रकारच्या ५००० रोपट्यांची लागवड करुन सदर परिसर वृक्षमय करण्यात आला आहे. त्यामुळे या जेटीएससी ला महाराष्ट्र शासनाने वनश्रीचा पुरस्कार प्रदान केला आहे.पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या प्रेरणेने जेटीएससी परिसर, पोलीस मुख्यालय व कर्मचारी वसाहत परिसरात हिरवळ तयार करण्यासाठी पाच हजार रोपटे लावण्यात आले. सपोनि प्रबोधन येजरे, उपनिरीक्षक गौतम तायडे, पोलीस हवालदार ईश्वर अंबुले, मुस्तफा सरवर, नापोशि लिओनार्ड मार्टीन, विनोद कल्लो, नैलेश शेंडे, शिपाई वसीम खान, प्रशांत मेश्राम, मनोज चुटे, महिला शिपाई वैशाली कुकडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांंच्या मदतीने पाच हजार रोपट्यांची लागवड व संगोपन करुन विविध ठिकाणी पर्यावरणसंबंधी जनजागरण कार्यक्रम हाती घेतला. लोकांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. या उपक्रमाची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे या संस्थेस छत्रपती शिवाजी महाराज ‘वनश्री पुरस्कार’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे ग्रामविकास व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जेटीएससी प्रभारी गौतम तायडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नक्षलवाद्यांना लढा देण्यासाठी मुख्यालयात जणू जंगल तयार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)