शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

एक कोटीच्या नळ योजनेच्या विहिरीचे काम निकृष्ट

By admin | Updated: May 27, 2014 23:49 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे

पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे गज वापरल्याने या कामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे ही विहिरी किती मजबूत होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वास्तविक निविदेच्या विवरणात या विहिरीसाठी १0 एमएमचा गज वापरणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात पैसे वाचविण्यासाठी भंडारा येथील कंत्राटदार शिंदे यांनी आठ एमएमचे गज रिंग बांधताना वापरले. यामुळे विहिरीचे काम हलक्या दर्जाचे होत आहे.

शासनाने लाखो रुपये खर्च करुन विहीर बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला असताना कंत्राटदाराची ही कृती बांधकामाचा दर्जा कमी करणारी आहे. याप्रकरणी कंत्राटदाराकडे शहानिशा केली असता त्यांनीसुद्धा आठ एमएम लोखंडाचा वापर केल्याची कबुली दिली. वास्तविक ही विहीर नाल्याच्या जवळ आहे. त्यामुळे अतवृष्टीमुळे ही विहीर खचली तर जबाबदार कोण, असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे. ‘पायवा मजबूत असला तर घर मजबूत’ अशा उक्तीप्रमाणे कंत्राटदाराने चांगले काम करायला पाहिजे, अशी अपेक्षा केली जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या ठिकाणी बनवलेल्या विहिरीची तपासणी करून चौकशी करावी आणि हे काम अधिक चांगल्या दर्जाचे होईल याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)