शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2016 01:55 IST

दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे.

गोपालदास अग्रवाल : दुष्काळी परिस्थितीवर विधानसभेत केली मागणीगोंदिया : दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिशी लडण्यासाठी सरकारने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. राज्य विधानसभेच्या बजेट सत्रात दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेत ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, राज्यात सरकारच्या दृढमूल नीतींमुळे ३२०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर शेकडो नागरिक दररोज आपले गाव सोडून शहराकडे जात आहेत. यामुळे शहरातील जलसंकट गंभीर होत चालले आहे. मात्र सरकारी अधिकारी मानवीय दृष्टिकोन सोडून फक्त शासन परिपत्रकाचे पालन करून आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा देखावा करीत आहे. दुष्काळावर नियंत्रण मिळवायचे असल्यास प्रत्येक तालुकास्तरावर निर्णय घेऊन त्वरीत कारवाई करण्याचे अधिकार दिले पाहिजे असल्याची मागणिही त्यांना केली. त्याचप्रकारे पूर्व विदर्भात पाणी टंचाई नसून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात ५८ हजार मजूर रोजगार हमी योजनेत कार्यरत आहेत. गंभीर गोष्ट अशी की, दोन मजली घर असणारे शेतकरीही रोहयोच्या कामांवर जात आहेत. ५२-५५ टक्के आणेवारी असलेले गावही पूर्णपणे दुष्काळग्रस्त घोषीत झाले नाहीत. तर २०० रूपयांचा बोनसही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मधातील दलाल व व्यापारी खात असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली. (शहर प्रतिनिधी)