शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

बाबासाहेबांच्या विचारांची गरज

By admin | Updated: February 24, 2016 01:51 IST

माणसा-माणसांमधील भेदभाव वाढत आहे. हा अमक्याचा तो तमक्याचा, याप्रमाणे थोर पुरूषांचे वाटप झालेले आहे.

कला महाविद्यालयात व्याख्यानमाला : सुनील चवळे यांचे प्रतिपादनजवाहरनगर : माणसा-माणसांमधील भेदभाव वाढत आहे. हा अमक्याचा तो तमक्याचा, याप्रमाणे थोर पुरूषांचे वाटप झालेले आहे. सार्वभोमत्त्वाचा विचार केल्यास माणसांना जोडणारे विचार जर कोणाचे असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे आहे. त्यांच्या विचारांचे चिकित्सक मुल्यमापन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. सुनिल चवळे यांनी व्यक्त केले.कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप जवाहरनगर येथील युजीसी दिल्ली द्वारा पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राद्वारे ‘डॉ. आंबेडकर एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर व्याख्यानमाला प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव डॉ. जी.डी. टेंभरे हे होते. यावेळी प्राचार्य अजयकुमार मोहबंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. रत्नपाल डोहाणे, प्रा. डॉ. नलिनी बोरकर उपस्थित होते. यावेळी चवळे यांनी, डॉ. आंबेडकरावर मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ प्रा. सिनिमगन, लोकहितवादी प्रा. जॉन डूथी, संत कबीर व एन्डावन कॅनन या गुरूजनांचा प्रभाव पडलेला होता. त्यांच्या मते डॉ. आंबेडकर हे उदामतवादी व्यवस्थेकडून समाजवादी व्यवस्थेकडे झुकले होते. सांसदीय लोकशाहीमध्ये आर्थिक समतेला महत्व असावे असा त्यांचा दृष्टीकोन होता. प्रत्येकाला काम, शिक्षण, आरोग्याचा मुलभूत अधिकार असावा असा त्यांचा दृष्टीकोन होता, असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. जी.डी. टेंभरे यांनी, वस्तुनिष्ठ वैज्ञानिक दृष्टीकोनातून डॉ. आंबेडकरांच्या विचारांची समिक्षा करण्यात यावी, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. रत्नपाल डोहाणे यांनी केले. संचालन अस्मिता खोब्रागडे यांनी केले. आभार प्रा. डॉ. नलिनी बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. आर.टी. पटले, प्रा. देवराव डोरले, प्रा. आर. पी. बावणकर, डॉ. आर. आर. चौधरी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)