शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफ चमुची प्रात्याक्षिके

By admin | Updated: October 5, 2016 01:08 IST

आपत्तीच्या काळात नागरिकांनी न घाबरता दक्षता घेणे महत्वाचे आहे. घरात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या बॉटल्स,

गोंदिया : आपत्तीच्या काळात नागरिकांनी न घाबरता दक्षता घेणे महत्वाचे आहे. घरात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या बॉटल्स, थर्माकोल, व्हॉलीबॉल, बांबू, दोरी अशा अनेक घरगुती वस्तुंचा उपयोग करून आपत्तीच्या वेळेत आपले रक्षण करता येते. आपत्तीचे स्वरूप लहान किंवा मोठे असले तरीही नियोजन महत्वाचे असे तिरोडाचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले.तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील पाटबंधारे विभागाच्या तलावावर एनडीआरएफ पुणेच्या चमुने आयोजित केलेल्या प्रात्याक्षिकप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला तहसीलदार रविंद्र चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, प्रवीणकुमार, तिरोडाचे पोलीस निरिक्षक संदीप काळे, एनडीआरएफ पुणेचे मेजर दुलीचंद, मेजर ददन तिवारी, नायब तहसिलदार सतीश मासाळ, सोमनाथ माळी, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, श्रीधर फडके, तिरोडा व गोरेगाव येथील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)नवेगावबांध तलावावरही प्रात्यक्षिकआपत्तीचे पूर्वनियोजन करण्याच्या दृष्टीने अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील तलावावर एनडीआरएफ पुणेच्या चमुने आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार प्रशांत घोरु डे, नवेबावबांधच्या सरपंच लिना डोंगरवार, नायब तहसिलदार विलास कोकवार, ए.आर.मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी राऊत, उपविभागीय अभियंता देशमुख, राकेश डोंगरे, बी.टी.यावलकर, नवेगावबांधचे पोलीस निरिक्षक डोहरे, अर्जुनी/मोरगावचे पोलीस उपनिरिक्षक कोहळी यांच्यासह होमगार्ड, वन विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायतचे सदस्य तसेच जमुनालाल लोहिया विद्यालय सौंदड व जि.प.ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.