शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

नवेगावबांधचे पाणी बाराभाटीला पोहोचतच नाही

By admin | Updated: February 26, 2015 01:00 IST

उदरनिर्वाहासाठी नोकरी, धंद्यासोबतच शेती हा या परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे.

बाराभाटी : उदरनिर्वाहासाठी नोकरी, धंद्यासोबतच शेती हा या परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु शेती पिकविण्याकरिता उन्हाळ्यात मिळणारे नवेगावबांध तलावाचे पाणी बाराभाटी परिसरात पोहोचतच नाही. पाणी वाहून नेणारे कालवेच नादुरूस्त असल्यामुळे शेतीला पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. जिल्ह्यात गोठणगावबांध इटियाडोहप्रमाणे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे नावारूपास आले आहेत. या तलावांच्या भरवशावर उन्हाळी धान पिकविला जातो. या भात लागवडीसाठी दोन्ही तलावांच्यामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. म्हणजेच गोठणगाव इटियाडोह धरणाचे पाणी गोंदिया जिल्ह्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचा काही भागातही पोहोचतो व शेती पिकविली जाते. त्याचबरोबर कडधान्य पिके, भाजीपाला अशाही पिकांचे उत्पादन घेतले जाते.अर्जुनी-मोरगांव तालुक्यातील नवेगावबांध धरणाचे पाणी उन्हाळी शेतीसाठी सोडल्या जात असले तरी ते पाणी बाराभाटी, कुंभीटोला, पिंपळगाव खांबीपर्यंत पोहोचतच नाही, मग उन्हाळी शेती कशी पिकणार हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उभा होतो. सदर नवेगावबांधचे पाणी कालव्यांव्दारे देवलगाव, येरंडीपर्यंत कसेतरी पोहचते. पण लहान कालव्यांना पाण्याचा थेंबही दिसत नाही. या प्रकाराची पाटबंधारे बांधकाम विभाग व पाणी पुरवठा समितीने तत्काळ दखल घेवून या समस्येचा पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.(वार्ताहर)