शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

नैसर्गिक शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:11 IST

रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले.

ठळक मुद्देसंध्या मून : रसायनविरहित शेती विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले. एवढेच नव्हे तर अशी घातक रसायने पाण्याच्या साठ्यात पोहोचतात आणि असे पाणी प्यालाने रक्तदाब, आॅक्सीजनची कमतरता आणि पोटाच्या कर्करोग असे आजार उद्भवतात. शिवाय पृथ्वीचे अतोनात नुकसान होत असून नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रसायनशास्त्र विभाग प्रमुख संध्या मून यांनी केले.येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये २२ फेब्रुवारी रोजी आयोजीत रसायन विरहित, नैसर्गिक शेती आणि बागायती शेती आजच्या काळाची गरज या विषयावर आधारीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उद्घाटन प्राचार्य एन.के. बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ललीता रायचौधरी, डॉ. माधुरी नासरे, डॉ. रेखा लिल्हारे, राजश्री वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बहेकार यांनी, कृषी प्रधान भारताला कसे रसायनमुक्त करु शकतो यावर प्रकाश टाकला. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमात विविध प्रकारचे स्टॉल्स लावले गेले होते. त्यात नैसर्गिक खते, कीटकनाशके, जैविक हारमोन्स, बुस्टर, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि वनस्पती, मिनीडोअर गार्डन इत्यादींचे प्रदर्शन केले गेले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा भरघोष प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी बी.एस.सी. द्वितीय वर्गाच्या सर्व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेती