शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

नैसर्गिक शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:11 IST

रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले.

ठळक मुद्देसंध्या मून : रसायनविरहित शेती विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले. एवढेच नव्हे तर अशी घातक रसायने पाण्याच्या साठ्यात पोहोचतात आणि असे पाणी प्यालाने रक्तदाब, आॅक्सीजनची कमतरता आणि पोटाच्या कर्करोग असे आजार उद्भवतात. शिवाय पृथ्वीचे अतोनात नुकसान होत असून नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रसायनशास्त्र विभाग प्रमुख संध्या मून यांनी केले.येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये २२ फेब्रुवारी रोजी आयोजीत रसायन विरहित, नैसर्गिक शेती आणि बागायती शेती आजच्या काळाची गरज या विषयावर आधारीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उद्घाटन प्राचार्य एन.के. बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ललीता रायचौधरी, डॉ. माधुरी नासरे, डॉ. रेखा लिल्हारे, राजश्री वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बहेकार यांनी, कृषी प्रधान भारताला कसे रसायनमुक्त करु शकतो यावर प्रकाश टाकला. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमात विविध प्रकारचे स्टॉल्स लावले गेले होते. त्यात नैसर्गिक खते, कीटकनाशके, जैविक हारमोन्स, बुस्टर, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि वनस्पती, मिनीडोअर गार्डन इत्यादींचे प्रदर्शन केले गेले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा भरघोष प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी बी.एस.सी. द्वितीय वर्गाच्या सर्व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेती