शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

चिखलीत नळाला येते गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

चिखली : पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून ...

चिखली : पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मात्र गावाला मागील ८ दिवसांपासून नळ योजनेद्वारे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.

चिखली हे चार हजार लोकसंख्येचे गाव असून गावाला स्वतंत्र नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दोन लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी असून शशिकरण नदीवरुन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होतो. ‘हर घर नल से जल’ अंतर्गत सार्वजनिक नळ बंद करुन घरोघरी नळजोडणी देण्यात आली आहे. मागील ५ वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावे म्हणून १४ व्या वित्त आयोगातून नवीन बोअरवेल खोदून शुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. मात्र मागील ८ दहा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाल्याने जुन्याच यंत्रणेला कार्यान्वित करण्यात आले. परिणामी नदीतील पुराचे पाणी विहिरीत झिरपत असल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यासाठी ग्रामपंचायतचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असून आरोग्याच्या दृष्टीने त्वरित शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.