शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

चिखलीत नळाला येते गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

चिखली : पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून ...

चिखली : पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मात्र गावाला मागील ८ दिवसांपासून नळ योजनेद्वारे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.

चिखली हे चार हजार लोकसंख्येचे गाव असून गावाला स्वतंत्र नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दोन लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी असून शशिकरण नदीवरुन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होतो. ‘हर घर नल से जल’ अंतर्गत सार्वजनिक नळ बंद करुन घरोघरी नळजोडणी देण्यात आली आहे. मागील ५ वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावे म्हणून १४ व्या वित्त आयोगातून नवीन बोअरवेल खोदून शुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. मात्र मागील ८ दहा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाल्याने जुन्याच यंत्रणेला कार्यान्वित करण्यात आले. परिणामी नदीतील पुराचे पाणी विहिरीत झिरपत असल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यासाठी ग्रामपंचायतचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असून आरोग्याच्या दृष्टीने त्वरित शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.