शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

महावितरणने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:36 IST

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत ...

आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकरी संकटात आला असून, ही मोहीम शासनाने त्वरित थांबवावी, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये, असा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.

महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसोबतच कृषिपंपाचा देखील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन कृषी पंपाचे विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच वीज बिल दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याला महावितरण जबाबदार असून, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरण कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबविली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.