शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुशिक्षित बेरोजगारांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:31 IST

सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहेत हे पाहून बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देविविध मागण्या : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहेत हे पाहून बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून हा मोर्चा काढण्यात आला.मागील दोन वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी, एपीएससीच्या जागांमध्ये वाढ करावी, २४ हजार शिक्षकांची भरती महिनाभरात घ्यावी, तलाठी भरती तत्काळ घ्यावी, नागपूर करारानुसार विदर्भातील नोकर भरती घेण्यात यावी, आयटीआय करणाºया विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात यावे, उच्च शिक्षणात खासगीकरण थांबवून महाविद्यालय बंद करू नयेत, कंत्राटी पद्धतीने नोकरभरती घेणे बंद करावे, सरळसेवा भरती नियमीत घ्यावी, स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी ककरण्यात यावे अश्या विविध २० मागण्यांचा समावेश होता. या मोर्चाचे नेतृत्व इंजी. संजय मगर, दीपक बहेकार, देवेश शेंडे, शिलवंत मेश्राम, डी.एस. मेश्राम, रॉयल उके, शाहरूख पठाण, शुभम रहांगडाले, शिवम धुर्वे, प्रगती वाघमारे, राहूल इलमकर, रोशन मेंढे, विश्वजीत बागडे, संगीत साखरे, नागसेन मेश्राम, सुमित गेडाम, अतूल वाहने, सुजीत डहाट, सोनू गेडाम यांनी केले. या मोर्च्यात शेकडो सुशिक्षीत बेरोजगार सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.