शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अतिक्रमणित व्यावसायिकांचा नगर परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 21:57 IST

येथील नगर परिषदेतर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवून येथील दुकानदारांना जि.प. दवाखान्याच्या जुन्या इमारतीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात आली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांना दिले निवेदन : तोडगा काढण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : येथील नगर परिषदेतर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवून येथील दुकानदारांना जि.प. दवाखान्याच्या जुन्या इमारतीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र आधीच्या जागेवरुन दुकाने हटविल्याने त्यांच्या विक्रीत घट झाल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या विरोधात अतिक्रमण बाधित व्यावसायीकांनी शुक्रवारी (दि.२०) नगर परिषदेवर मोर्चा काढून नगराध्यक्षांना निवेदन दिले.रफिक शेख यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा सोनाली देशपांडे यांची भेट घेतली. नगराध्यक्षा चव्हाण यांनी मोर्चेकºयांच्या मागण्या ऐकूण घेतल्या. शहरवासीयांच्या हितांची जोपासना करणे हेच आमचे कार्य असून ते आम्ही ते करित असल्याचे सांगितले. व्यावसायीकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर यांनी जिथे दुकानांची व्यवस्था केली ती जागा जि.प.ची असल्याचे सांगितले. २८ आर. ही. जागा न.प.ला हस्तांतरित झाली आहे. अतिक्रमण काढण्याचे काम चंद्रभागा नाका ते स्नेहल टॉकीजपर्यंत होणार आहे. दुकाने हटविले त्या ठिकाणी पाणी रस्ते, स्वच्छतागृह यांची सुविधा केली जाणार आहे. सर्वांचे भले व्हावे हाच सकारात्मक विचार आमचा असल्याचे सांगून ही जागा म्हणजे हार्ट आॅफ द सिटी असल्याचे सांगून तुमच्या पुढील पिढीला फायदा होईल असे पालांदूरकर यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष अजय गौर यांनी दुसरी जागा तुमच्या लक्षात असल्यास सूचविण्यास व्यावसायीकांना सांगितले. मोर्चेकºयांनी अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान दुजाभाव होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली. मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने नगराध्यक्षा सोनाली देशपांडे यांनी उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, न.प. सदस्य अजय गौर, संतोष मोहने, प्रभु असाटी तसेच अशोक अरोरा, शामराव भोंडेकर यांच्या उपस्थित निवेदन स्विकारले. शिष्टमंडळात प्रकाश गेडाम, अजय वैद्य, इकबालभाई, महेंद्र बडगे, सुरेंद्रकुमार शुक्ला, आसिफ मिर्झा, संदीप नारनवरे यांचा समावेश होता.