शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:26 IST

गोंदियावासीयांना स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस आहे. आपल्या भोवतालचे वातारवण स्वच्छ व सुंदर असल्यास त्याचा नक्कीच आपल्या आरोग्य व स्वभावार प्रभाव पडतो. त्यामुळे गोंदियाला सर्व सुविधायुक्त शहरांच्या यादीत आणण्याचा आपला मानस असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील म्हणाले.

ठळक मुद्देशहरवासीयांच्या सहकार्याची गरज

गोंदियावासीयांना स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस आहे. आपल्या भोवतालचे वातारवण स्वच्छ व सुंदर असल्यास त्याचा नक्कीच आपल्या आरोग्य व स्वभावार प्रभाव पडतो. त्यामुळे गोंदियाला सर्व सुविधायुक्त शहरांच्या यादीत आणण्याचा आपला मानस असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील म्हणाले.मकर संक्रांतीचे निमित्त साधून ‘लोकमत’तर्फे राबविल्या जात असलेल्या ‘गुड बोला-गोड बोला’ अभियानांतर्गत ते बोलत होते. याप्रसंगी पाटील यांनी, आपले सण व उत्सव एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी साजरे केले जातात. हीच एकता एखाद्या चांगल्या कामासाठी वापरल्यास नक्कीच त्याचे फलीतही चांगले लाभते. आमच्याबाबतीत तेच आहे. शहराचा चेहरा-मोहरा पालटण्यासाठी फक्त आम्हीच काही करू शकत नाही. शहरवासीयांच्या सहकार्याचीही तेवढीच गरज असल्याचे सांगीतले. यासाठी शहरवासीयांनी यांच्याकडील करांचा भरणा करून सहकार्य करावे असे अपेक्षीत आहे.शिवाय, शासनाने प्लास्टीक बंदी केली आहे. प्लास्टीक हे वातावरण व आरोग्यासाठीही हानीकारक आहे. त्यामुळे एकजुटीने प्लास्टीक बंदीत सहभाग घ्यावा. यातूनच स्वच्छ शहर व निरोगी वातावरणाची निर्मिती होणार असे ते म्हणतात.प्रत्येकच सण आपल्याला कही शिकवण देण्यासाठी आहे. मकर संक्रांतही गोड बोलण्याचा संदेश देते. त्यामुळे प्रत्येकाशी गोड बोलून व गोड वागूण रहावे. असे केल्यास शांत स्वभाव व स्वस्थ आरोग्य लाभणार.