शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला २५ लाखांचा ‘शॉक’

By admin | Updated: May 7, 2016 01:51 IST

अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही.

वादळाने दिला झटका : खांब व वाहिन्या तुटल्या गोंदिया : अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही. महावितरणला सुमारे २५ लाखांचा ‘शॉक’ बसला आहे.मागील १५ दिवसांपासून अवकाळी व वादळीवाऱ्याने जिल्ह्यातील वातावरण बदलून टाकले आहे. या पाऊस व तुफानामुळे मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखे चित्र बघावयास मिळत आहे. हा अवकाळी पाऊस जेवढा नुकसानकारक ठरत आहे तेवढेच नुकसान वादळीवाऱ्याने केले आहे. कुठे झाडे पडत आहेत तर कुठे घरांची पडझड होत आहे. पावसाने पिकांची नासाडी होत असून शेतकरी हतबल झाला आहे.या सर्व प्रकारांमुळे वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. या अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यात कुठे वीजेचे खांब पडले आहेत तर कुठे वाहिन्या तुटल्या आहेत. विद्युत रोहित्रांतही बिघाड आला असून अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला आहे. दुरूस्तीसाठी वीज कंपनीची कसरत सुरू आहे. अनेक भागात यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.गेल्या १५ दिवसात अनेक वेळा वादळी वाऱ्याने नुकसान केले. परिणामी वीज पुरवठा खंडीत होत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका वीज कंपनीसह सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)