शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

महाराणी अवंतीबाई सर्व भारतीयांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:02 IST

वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांनी इंग्रजी राजवटी विरोधात तीव्र लढा दिला. तसेच त्यांना परतावून लाव्ांण्याचे काम केले. त्यांचे कार्य कुणीही विसरु शकणार नाही.

ठळक मुद्देविशाल अग्रवाल : कारंजा येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांनी इंग्रजी राजवटी विरोधात तीव्र लढा दिला. तसेच त्यांना परतावून लाव्ांण्याचे काम केले. त्यांचे कार्य कुणीही विसरु शकणार नाही. समस्त भारतीयवासीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान कधीेच विसरणार नाही. त्या केवळ लोधी समाजाच्या नव्हे संपूर्ण भारतीयांच्या गौरवाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते विशाल अग्रवाल यांनी येथे केले.लोधी अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांच्या १६० व्या बलिदान दिनानिमित्त लोधी समाजबांधवातर्फे कारंजा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अमर वºहाडे, शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अपुर्व अग्रवाल, प.स.सदस्य योगराज उपराडे, सरपंच धनवंता उपराडे, उपसरपंच महेंद्र सहारे, माजी सरपंच मंगला रणदिवे, मिताराम हरडे, पोलीस पाटील अल्का रंगारी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय वाहाडे उपस्थित होते. विशाल अग्रवाल म्हणाले, महाराणी अवंतीबाई यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांचे नाव सुर्वण अक्षरात लिहिले जायला पाहिजे. राणी अवंतीबाई या केवळ लोधी समाजाच्या नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे गौरव आहेत. अमर वºहाडे म्हणाले महाराणी वीरांगणा अवंतीबाई यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विसरणे शक्य नाही. त्यांनी इंग्रजी राजवटी विरोधात लढा उभारुन त्यांना परतावून लावण्याचे काम केले. त्या केवळ लोधी समाजबांधवाच्या प्रेरणास्थान नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे प्रेरणा स्थान असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.