शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

अतिवृष्टीमुळे धानपिकांचे नुकसान

By admin | Updated: September 26, 2016 01:56 IST

नवाटोला येथील शेतकरी गोविंदराव वरखडे यांची शेती कुआढास जांभळी नाल्याच्या किनाऱ्यावर आहे.

सालेकसा : नवाटोला येथील शेतकरी गोविंदराव वरखडे यांची शेती कुआढास जांभळी नाल्याच्या किनाऱ्यावर आहे. अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी धानपिकात गेल्याने सर्व धानपीक पुरात बुडाले व धानपीक खराब झाले. वरखडे यांनी तीन एकरपैकी एका एकरात हलक्या प्रजातीचे पाटरू धानपीक लावले होते. ते हलके धान लोंबा टाकत आहे. परंतु सर्व लोंबा पांढऱ्या रंगाचे तांदूळरहीत निघत आहे. त्यामुळे धान उत्पादकावर मोठा फटका बसत आहे. याचप्रकारे सालेकसा तालुक्यात वाघनदीच्या किनाऱ्यावरील तसेच कुआढास नाल्याचा किनाऱ्यालगत शेकडो हेक्टर शेतीला अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला आहे. परंतु शासनस्तरावर आतापर्यंत पिकांची पाहणी करुन नुकसानीचा आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. शासनस्तरावर धानपिकाची पाहणी करुन झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावे, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहेत. आधिच शेतकरी कर्ज बाजारी स्थितीत जगत आहेत. (तालुका प्रतिनिधी)