शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

अतिवृष्टीमुळे धानपिकांचे नुकसान

By admin | Updated: September 26, 2016 01:56 IST

नवाटोला येथील शेतकरी गोविंदराव वरखडे यांची शेती कुआढास जांभळी नाल्याच्या किनाऱ्यावर आहे.

सालेकसा : नवाटोला येथील शेतकरी गोविंदराव वरखडे यांची शेती कुआढास जांभळी नाल्याच्या किनाऱ्यावर आहे. अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी धानपिकात गेल्याने सर्व धानपीक पुरात बुडाले व धानपीक खराब झाले. वरखडे यांनी तीन एकरपैकी एका एकरात हलक्या प्रजातीचे पाटरू धानपीक लावले होते. ते हलके धान लोंबा टाकत आहे. परंतु सर्व लोंबा पांढऱ्या रंगाचे तांदूळरहीत निघत आहे. त्यामुळे धान उत्पादकावर मोठा फटका बसत आहे. याचप्रकारे सालेकसा तालुक्यात वाघनदीच्या किनाऱ्यावरील तसेच कुआढास नाल्याचा किनाऱ्यालगत शेकडो हेक्टर शेतीला अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला आहे. परंतु शासनस्तरावर आतापर्यंत पिकांची पाहणी करुन नुकसानीचा आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. शासनस्तरावर धानपिकाची पाहणी करुन झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावे, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहेत. आधिच शेतकरी कर्ज बाजारी स्थितीत जगत आहेत. (तालुका प्रतिनिधी)