शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांची सोडून उद्योगपतींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:03 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महाआघाडीच्या शहर व ग्रामीण भागातील प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठी स्वप्न दाखविले. मात्र आज तेच मोदी पूर्णपणे बदलले असून ‘अच्छे दिन’च्या गोष्टीही ते करीत नाही. मागील वर्षांत वॅटच्या माध्यमातून सरकारला आठ लाख कोटींचा महसूल मिळत होता. आता मात्र यावर्षी जीएसटीमुळे १२ लाख कोटी रूपये सरकारला मिळाले असून ते सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले आहेत. या रकमेचा लाभ देशातील जनतेला मिळाला नाही. सरकारने या पैशांतून शेतकऱ्यांची नव्हे तर चार उद्योगपतींची चार लाख कोटींची कर्जमाफी केल्याची टीका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस-आरपिआय, पिरिपा, खोरिपा महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरासह ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभांना संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सन २००९ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. मात्र भाजप सरकारची शेतकºयांप्रती कशाप्रकारचीही जबाबदारी व आत्मीयता नाही. यामुळेच आजही शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांच्या चकरा मारत आहेत. प्रत्येकालाच या सरकारने कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रासवून सोडले असल्याचा आरोपही केला.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती सीमा मडावी, प्रकाश रहमतकर, रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिल करचाल, निता पटले, विनिता टेंभरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019