शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

सामान्य व्यक्तींमध्ये विचारांची ज्योत पेटवा

By admin | Updated: November 5, 2016 01:20 IST

वृंदावनधाम येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा यज्ञात पहल्या दिवशी साध्वी ऋतंभरादेवी म्हणाल्या संस्काराच्या कमतरतेमुळे मर्यादा ओलांडली जात आहे.

साध्वी ऋतंभरा : जीवनाला ओळखण्याचे आवाहन वृृंदावनधाम (गोंदिया) : वृंदावनधाम येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा यज्ञात पहल्या दिवशी साध्वी ऋतंभरादेवी म्हणाल्या संस्काराच्या कमतरतेमुळे मर्यादा ओलांडली जात आहे. शिकलेली व्यक्तीही अंधकाराय वावरत आहे. या अंधकाराला नष्ट करण्यासाठी सामान्य व्यक्तींमध्ये विचारांची ज्योत पेटविणे आवश्यक आहे. जीवन काय आहे हे ओळखने आवश्यक असल्याचे उदगार त्यांनी काढले. ऋतंभरादेवी यांनी कथेचा शुभारंभ करताना तानसेन व त्यांचे गुरू हरिदास महाराज यांची कथा सांगितली. त्या म्हणाल्या, तानसेन महान कलाकार होते. त्यांचे गुरू हरिदास महाराज रात्रीला एकांतात संगीताचे वादन व गायन करीत होते. आधी तानसेन स्वत:ला सर्वश्रेष्ठ संगीतकार समजत होते. परंतु गुरूला ऐकल्यावर ते फक्त संगीत ची आराधना करीत आहेत असे म्हणत होते. संस्काराची गोष्ट करताना त्या म्हणाल्या आम्हाला देवीच्या प्रकोपाला का सामोरे जावे लागते. केदारनाथ मध्ये भीषण जलप्रलय झाला. नेपाळ उध्वस्त झाला. जापान, अमेरिका इतक्या प्रगतीनंतरही दैवी प्रकृतीच्या समोर उभा राहू शकत नाही. त्या वेदनामय स्वरात म्हणाल्या, आता पाच वर्षाच्या मुलीलाही सोडले जात नाही किंवा ७० वर्षाच्या वृध्दावर दया दाखविली जात नाही. आपल्या धार्मिक देशातही दर २२ मीनीटाला बलात्कार होतात.ज्ञानाचा प्रकाश मनाच्या आत बसायला हवा. स्वत:ला ज्ञानवान समण्यिापेक्षा अज्ञान बनून योग्य ज्ञान मिळवायला हवे. कथेच्या माध्यमातून त्या म्हणाल्या काही मिळवायचे असेल तर प्याला खाली असायला हवा. तेव्हाच त्यात अमृत भरेल.आम्ही झोपडीतही स्वर्ग पाहीला आहे. प्रेम व नाते यांना सांभाळणे हे स्वर्गाचे प्रतिक आहे. कथेत खा. नाना पटोले, मध्यप्रदेशचे कृषि मंत्री गौरीशंकर बिसेन, खा. बोधसिंह भगत, वर्षा पटेल, मध्यप्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष लता एलकर, बालाघाट भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश रंगलानी, वाराशिवनीचे आ. डॉ.योगेंद्र निर्मल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)