शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

पावसाने हलक्या धानाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:14 IST

शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. सुरुवातीला कमी पावसामुळे रोवणीची कामे पूर्ण होवू शकली नाही. ज्यांच्याकडे पाण्याचे साधन होते त्यांनी कशी बशी रोवणीची कामे आटोपली.

ठळक मुद्देशेतकºयांची दिवाळी अंधारात : परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. सुरुवातीला कमी पावसामुळे रोवणीची कामे पूर्ण होवू शकली नाही. ज्यांच्याकडे पाण्याचे साधन होते त्यांनी कशी बशी रोवणीची कामे आटोपली. सध्या परिसरात हलके धान पीक कापणीला तयार आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे परतीच्या पावसाने धानपिकांचे मोठेच नुकसान झाले आहे.काही शेतकºयांनी दिवाळी साजरी करण्याकरिता धान कापणीला सुरुवात केली. मात्र परतीच्या पावसाने शेतकºयांच्या धान पिकाला मोठे नुकसान झाले आहे. शेतात गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने कापणी केलेले धानपीक अंकुरित झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीचा पाऊस धो-धो करीत दोन ते तीन दिवसांपासून परिसरात हजेरी लावत असल्याने शेतकºयांना काहीही उपाययोजना करता येत नाही. शेतकरी फक्त हतबल होवून पाऊस कधी थांबेल, हाच विचार करीत आहे.शासन-प्रशासनाने शेतीचे पंचनामा करुन नुकसान भरपाई शेतकºयांना द्यावी, अशी मागणी होत आहे.परिसरात यावर्षी निसर्ग सुरुवातीपासूनच कोपला असून शेकडो एकर जमीन पडीक आहे. परंतु शासन-प्रशासन निद्रावस्थेत आहे. आता तरी शासन प्रशासनाने जागे होवून संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी पीडित हवालदिल शेतकरी वर्गाकडून होत आहे.