शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बालकांनी दिले स्वच्छतेतून समृद्धीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसेच अनेक कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच धर्तीवर सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविला जात आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्याची निर्माण होते.त्यामुळे सर्वांनी आपला परिसर गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । हातात फावडा घेऊन केली स्वच्छता, प्रत्येक प्रभागात स्वच्छतेचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसेच अनेक कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच धर्तीवर सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविला जात आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्याची निर्माण होते.त्यामुळे सर्वांनी आपला परिसर गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.याच संदेशाचे पालन करीत तालुक्यातील जामखारी येथील बालकांनी चक्क हातात फावडे घेऊन नाल्यांमधील केरकचरा व गाळ काढून गावकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.‘गाव हा शरीर, त्यास राखावे पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद, राममधून पूर्वी गावपूर्ण व्हावे स्वच्छ’, सौदर्यवान कोणाही घरी गलिच्छपणा ना दिसावे, या कवितेला सार्थक ठरवित जामखारी या गावातील मुलांनी स्वच्छेतून समृद्धीची वाटचाल कशी करावी याचा आदर्श गावकरी आणि जिल्हावासीयांसमोर ठेवला आहे.जामखारी या गावातील काही ठिकाणी लोक वस्तीतील गटार नाल्या गाळाने तुडूंब भरलेली आहे. या नाल्यांमधून सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याला मार्ग अवरुध्द झाले असल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.ही समस्या मार्गी लावण्यासाठी चक्क मुलांनी स्वच्छतेचे ध्येय स्विकारुन हातात फावडे, कुदळ घेऊन गाव स्वच्छतेला सुरूवात केली.यात तुषार शरणागत, गौरव कटरे, कार्तिक कटरे, मयुर शरणागत, पंकज बिसेन, भुपेंद्र शरणागत, लोकेश बघेल, चिंटू बिसेन, टुलेंद्र पटले, रुपेश बघेले, नैपाल श्रणागत, नरेंद्र कटरे, खुशी ठाकरे, धारना शरणागत, दिव्या शरणागत गावातील रस्ते नाल्यांमधील गाळाचा उपसा केला.गाव पातळीवर लहान बालकांनी स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली.नागरिकांनी या स्वच्छते मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. गावातील प्रत्येक प्रभागात हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान