शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

२५ वर्षांपासून नागरी सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:39 IST

शहरातील नवीन आयटीया भागातील म्हाडा कॉलनीत प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वर्धा : शहरातील नवीन आयटीया भागातील म्हाडा कॉलनीत प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गत २५ वर्षांपासून येथील रहिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित असून सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनातून, २५ वर्षापूर्वी महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅन्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड (म्हाडा) नागपूर यांनी मध्यम उत्पन्न गटातील लोकांना राहण्याकरिता (एम.आय.जी. ८०) घरे बांधून दिलीत. म्हाडा सोबत झालेल्या करारानुसार त्यावेळी म्हाडा नागपूर हे बोर द्वारे होत असलेल्या पाणी पुरवठ्याचे देयक महावितरणला करीत होते. नंतर म्हाडा नागपूर यांनी देयक न भरल्याने महावितरणने विद्युत जोडणी कापली. त्यामुळे घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने काहींनी नगराध्यक्षांना याची माहिती दिली. त्यावर नगराध्यक्षांनी नपच्या पाण्याचा टॅक्स भरा नंतर पाण्याची लाईन जोडून देता येईल, असे सांगितले. त्यावरून काहींनी टॅक्स भरल्याने पाण्याची लाईन जोडून दिली आहे. परंतु, अजुनही येथे काही प्राथमिक सुविधा नाहीत. येथे पक्के रस्ते नाही, पक्क्या नाल्या नाहीत असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर गु.वि. गव्हाळे, अ.बा. आवरकर, ए.पी. गुजर,एस.डी.चावरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(शहर प्रतिनिधी)