शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

केशोरी : स्थानिक ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी कनेरी केशोरी या गावातील पाण्याची टाकी अनेकदा ओव्हरफ्लो होवून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. ...

केशोरी : स्थानिक ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी कनेरी केशोरी या गावातील पाण्याची टाकी अनेकदा ओव्हरफ्लो होवून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. सार्वजिनक नळ सोडण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे कोणत्याही वेळात गावातील सार्वजनिक नळ सोडत असल्यामुळे महिलांना कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ग्रामपंचायत प्रती महिलांचा राेष वाढत आहे. सार्वजनिक नळाद्वारे गावात पिण्याचा पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात कनेरी केशोरी येथील पाणी टाकीची क्षमता अपुरी पडत असल्याने दोन वेगवेगळ्या पाणी टाकी तयार करण्यात आल्या आहेत. त्याही पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याचे सांगून घरगुती नळ आणि सार्वजनिक नळांना पाणी सोडण्याची वेळ निश्चित नाही. वेळी-अवेळी केव्हाही पिण्याच्या पाण्याचे नळ सुरु करीत असल्यामुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. टाकीमध्ये पाणी भरताना टाकीची क्षमता न पाहता पाणी भरत असल्यामुळे पाण्याची टाकी सतत ओव्हरफ्लो होवून पाणी वाया जाण्याचे प्रकार सुरु आहे. सार्वजनिक नळांना तोट्या लावल्या नसल्यामुळे सतत नळ सुरु असतात. त्यातूनही पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. याकडे ग्रामपंचायतीचा अजीबाबत लक्ष नाही. एखाद्या वेळेस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हटकले असता त्यांच्याकडून अधिकाऱ्यांसारखे उत्तर मिळत असतात. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी वेळीच लक्ष देवून पाण्याच्या टाकीमधून आणि सार्वजनिक नळामधून होणारा पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.