शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

केशोरी ३० एप्रिलपर्यंत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST

केशोरी : परिसरात कोरोना महामारीची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ‘माझा ...

केशोरी : परिसरात कोरोना महामारीची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ‘माझा गाव माझा परिवार’ अभियानांतर्गत १५ ते ३० एप्रिलपर्यंत गावासाठी कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी केले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता १५ ते ३० एप्रिलपर्यंत सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहतील. भाजीपाला सेवा आवश्यकतेनुसार घरपोच करून देण्याची मुभा देण्यात आली असून इतरत्र कुठेही बसून भाजीपाला विकता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. विनाकारण कोणतीही व्यक्ती गावात फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. माझा गाव माझा परिवार या अभियानाला नागरिकांनी सहकार्य करून आपले आरोग्य जपावे, असे सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी कळविले आहे.