शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

कलपाथरी,पालेवाडा पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:56 IST

तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे काम कासव गतीने सुरू असल्याने कलपाथरी व पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे. तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत १०, मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ७ अशा एकूण १७ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनांचे काम कासव गतीने : जिल्हा प्रशासन अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे काम कासव गतीने सुरू असल्याने कलपाथरी व पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे.तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत १०, मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ७ अशा एकूण १७ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. कलपाथरी, पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात केलेल्या गोरेगाव तालुक्याची भूजल १.१२ मीटर ने खाली गेली आहे. तर एप्रिल, मे, जून महिन्यात भूजल पातळी पुन्हा खालावण्याची शक्यता असल्याचे भूजल सर्वेक्षक सचिन खोडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने ५ वर्षाच्या तुलनेत भूजल पातळीत १.१२ मीटरने घट झाली आहे. परिणामी पालेवाडा, कलपाथरी, तुमसर, दवडीपार येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तर पाणी पुरवठा योजनेची कामे सुध्दा मंद गतीने सुरू असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे.कलपाथरीच्या सरपंच सुनंदा डोंगरे यांनी सांगितले की, गावातील १३ बोअरवेल, ४ शासकीय विहिरी असून यापैकी ४ बोअरवेल बंद आहेत. त्यामुळे शाळेतील बोअरवेलवर पहाटेपासूनच पाणी भरण्यासाठी महिलांची रांग लागते. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायतव्दारे देण्यात आले होते. तर जानेवारी महिन्यात या योजनेची कामे सुरू करण्यात आली.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांची बाम्हणी, बाघोली, तिमेझरी, कुºहाडी, खाडीपार, बोडूंदा, मुंडीपार, पाथरी, तुमखेडा बु.,पालेवाडा येथे कामे सुरु करण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची दवडीपार, मुरदोली, पिंडकेपार, शहारवानी, कलपाथरी, पुरगांव, व सोनेगाव येथे कामे सुरु आहेत.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची तुमसर, गिधाडी, गोंदेखारी, कमरगाव, सटवा येथे पाणी पुरवठा योजनेची कामे मंजूर आहेत.कडक उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यास तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई