शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अंशकालीन बेरोजगार कर्मचाऱ्यांची थट्टा

By admin | Updated: July 1, 2014 01:35 IST

चातक पक्ष्याप्रमाणे नोकरीची वाट पाहता-पाहता काही अंशकालीन पदवीधरांचे नोकरी मिळण्याचे वय पार करून गेले आहेत. तरीही शासन दरबारी त्यांच्या मागण्या कचरापेटीतच जमा आहेत.

गोंदिया : चातक पक्ष्याप्रमाणे नोकरीची वाट पाहता-पाहता काही अंशकालीन पदवीधरांचे नोकरी मिळण्याचे वय पार करून गेले आहेत. तरीही शासन दरबारी त्यांच्या मागण्या कचरापेटीतच जमा आहेत.अंशकालीन कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी अनेकवेळा उपोषण, धरणे-आंदोलन केले आहेत. परंतु सरकारकडून आश्वासनाशिवाय पदरात काही दिले नाही. याचाच परिणाम म्हणजे काहींचा मृत्यूही झाला. तिरोडा तालुक्यातील कटरे, सालेकसा येथील पारस नागपुरे, गोरेगाव येथील बाबुलाल पटले हे नोकरीची आशा करीत राहिले व मरणाधीन झाले. परंतु नोकरी मिळू शकली नाही. पदवीधर अंशकालीन कर्मचारी डीएड, बीएड, एमए, एमएड, टंकलेखक, डीफॉर्म असून त्यांच्याकडे ती वर्षे काम केल्याचे अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक विभागात ते जबाबदारीने काम करु शकतात. परंतु याची दखल कोणीही घेतली नाही. राज्य सरकारने सन २००४ व २००६ मध्ये नोकऱ्यांमध्ये त्यांना समाविष्ठ करण्याचे परिपत्रक काढले. न्यायालयानेसुद्धा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. परंतु वाट पाहता-पाहता त्यांनी वयोमर्यादा ओलांडली असून अंशकालीन कर्मचारी आजच्या घडीला हलाखीचे जीवन जगत आहे. आजही अनेक पदवीधर अंशकालीन कर्मचारी बेरोजगार आहेत. वयोमर्यादा ओलांडलेले काहीतरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिवाह करीत आहेत. आजच्या काळात ते प्रपंचाचा व मुलांच्या शिक्षणाचा भार सहन करु शकत नाही. तरी शासनाने या अंशकालीन बेरोजगांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावावे, असे आवाहन संघटनेचे प्रांतीय सचिव व्ही.एम. चौरे यांनी एका निवेदनाद्वारे राज्यसरकारला केले आहे. (वार्ताहर)