शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिजाऊ आरोग्य व पोषण मिशनचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: September 9, 2014 23:35 IST

काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै

नामदेव हटवार - सालेकसाकाही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै २०१४ मध्ये प्रत्येक महिन्यात जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत कमी वजनाची बालके दिसून येत आहेत. यावरुन एकात्मिक बाल व महिला प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून योग्य नियोजन व काम होत नसल्याचे दिसून येत आहे. सालेकसा तालुक्यात प्रत्येक महिन्यात कुपोषणाची स्थिती आढळून आलेली आहे. जुलै महिन्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील ८०१७ बालकांपैकी ६७४९ बालके साधारण श्रेणीत होती. ९५५ बालके कमी वजनाची तर १८७ बालके ही तीव्र कुपोषीत होती. तालुक्यातील सर्वच बिटमध्ये कमी वजनाची बालके भरपूर प्रमाणात आढळून येत आहेत. काही बिटांचा सर्वे केला असता ही बाब प्रकर्षाने दिसून आली. शासनाने महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषन निर्मुलनासाठी विविध मार्गानी प्रयत्न चालविले असूनही अजून लोकांना पहिल्या २ वर्षातील आहाराचे महत्व कळलेले नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या अजुनही कायम आहे. त्यात मुख्यालयात पर्यवेक्षिका राहत नसून बाहेरील गावावरुन ये-जा करीत असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात अंगणवाडीला भेट देणे बालकांची माहिती घेणे जास्त प्रमाणात हात नाही. महिन्याची आकडेवाडी जमा करणे व ती कार्यालयात जमा करणे ही बाब आज नित्यनेमाने सुरु असते. याचाही परिणाम तीव्र कुपोषणावर होऊ शकतो.कुपोषणमुक्त अभियान राबवित असताना प्रत्येक प्रकल्पात सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या फक्त ३ अंगणवाड्यांना पुरस्कार देण्याचे काम राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानात करण्यात आले होते. पण सालेकसा तालुक्यातील एकही अंगणवाडी मात्र ठरलेली नाही. कुपोषणमुक्त करण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानात जे विविध उपक्रम राबविण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्यात त्याचा उपयोग महिला व बाल प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून, पर्यवेक्षिकाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी महिलांमध्ये जी जनजागृती व्हायला पाहिजे ती झालेलीच नाही. अंगणवाडी सेविका व मदतगीस आपल्या स्तरावर स्थानिक पातळीवर राहत नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव तेवढा पडत नाही.