शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

जलयुक्त अभियानाला जेसीबींची ताकद

By admin | Updated: June 20, 2015 01:35 IST

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील जलस्त्रोतांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेत जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

८० टक्के टार्गेट पूर्ण : तलावांमधील जलसाठ्याची क्षमता वाढली५गोंदिया : राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील जलस्त्रोतांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेत जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. त्यात गोंदिया जिल्ह्याने आपले लक्ष्य पूर्ण करण्यात आघाडी घेतली असून अतिशय कमी कालावधीत अनेक तलावांचे खोलीकरण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यात अदानी फाऊंडेशनने नि:शुल्क पुरविलेल्या जेसीबी मशिन्सची ताकद सर्वाधिक उपयोगी ठरल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून एकूण २२४ कामे प्रस्तावित होती. अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत ही कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. त्यात तलावांचे खोलीकरण आणि नाल्यांचे खालीकरण करण्यासोबत विविध विभागांकडून इतरही कामे करण्यात आली. अजूनही ही कामे सुरूच असून त्यामुळे जलस्त्रोत अधिक सक्षम होणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)