शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

शेंडा ते पुतळी मार्ग मृत्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:12 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे.

ठळक मुद्देभूस्खलनाचा प्रकार : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, दुरुस्तीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे. याच मार्गावरुन रात्रंदिवस दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावरच खड्डा पडल्याने कोणत्याही क्षणी अपघात घडून जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही हा रस्ता दुरूस्ती न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शेंडा येथून ४ किमी व राष्ट्रीय महामार्ग-६ वरून तीन किमी अंतरावर असलेल्या प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर भूस्खलन होवून अंदाजे पाच फूट खोल खड्डा पडला आहे.यामध्ये डांबरीकरणाचा अर्धा भाग खचून खड्यात समाविष्ट झाला आहे. या मार्गावरुन वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कोणत्याही क्षणी वाहत खड्ड्यात पडून जीवित हानी होवू शकते. तरीही या प्रकारामुळे सा.बां. विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.या खड्ड्यात कोणीही पडू नये यासाठी पादचाºयांनी झाडाच्या फांद्या टाकून वाहन चालकांना अलर्ट केले आहे. मात्र एवढ्यावरच अपघात टाळता येत नाही. रात्रीच्या वेळी सुध्दा वाहने ये-जा करतात.अशावेळी वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अनवधानाने वाहन सरळ मार्गाने नेण्याचा प्रयत्न केल्यास वाहन खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही किंवा जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तीन महिन्यांपूर्वीच या मार्गाचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याची गुणवत्ता बघण्यासाठी अभियंता याच मार्गाने ये-जा करीत होते. त्यावेळी त्यांना खड्डा दिसला नाही का? किंवा लालसेपोटी कंत्राटदारांशी संगनमत करुन आपसात सोटेलोटे तर केले नसावे, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सा.बां. विभागाचे आहे. अधूनमधून तरी या विभागाचे कर्मचारी, अधिकारी या मार्गाने ये-या करीत असतील. त्यांना या खड्ड्याची माहिती नसावी का? किंवा एखाद्या अपघाताची वाट तर बघत नाही? असे वाहन चालकांकडून बोलले जाते.जनतेचे हित लक्षात घेवून त्वरित या खड्ड्याची दुरूस्ती करुन वाहनचालकांना मार्ग सुकर करुन देण्यात यावा, अशी मागणी वाहन चालकांनी तसेच जनतेने केली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा