शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ढगाळ वातावरणाने वाढली चिंता

By admin | Updated: December 25, 2015 02:29 IST

गेल्या १५ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.

किडींचा प्रादुर्भाव : तूर, चना, लाखोळीला नुकसानगोंदिया : गेल्या १५ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. आधीच यावर्षी खरीप पिकांनी दगा दिला असताना रबीतून मिळणारे थोडे उत्पन्नही हातचे जाणार की काय, या भितीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. सध्या शेतात तूर, चना, लाखोळीचे पिक तोंडाशी आले आहे. मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे त्यात कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडे औषधी फवारणी करावे लागत आहे. कृषि विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७१३४ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली आहे. चना ५८६९ हेक्टरमध्ये, जवस ५९६७ हेक्टरमध्ये लागवड झाली. याशिवाय १२५५ हेक्टरमध्ये गव्हाची लागवड आहे. रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यानंतर तरी ढगाळ वातावरण निघून जाईल अशी आशा होती. पण अद्याप ढगाळ वातावरण कायम आहे. विशेष म्हणजे यावर्षी माकडांच्या टोळीकडूनही तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)