शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध धम्माचे अनुकरण करा

By admin | Updated: February 25, 2016 01:36 IST

जगातील अनेक देशात तथागत गौतम बुद्ध गेले नाही. त्या देशात बुद्धाचे तत्वाचे तंतोतंत पाळले जाते. भारतात जन्मलेले बौद्ध धम्म जगात विकसीत झाले.

वरठीत धम्म प्रवचन : भदन्त आर्यनाग थेरो यांचे प्रतिपादनवरठी : जगातील अनेक देशात तथागत गौतम बुद्ध गेले नाही. त्या देशात बुद्धाचे तत्वाचे तंतोतंत पाळले जाते. भारतात जन्मलेले बौद्ध धम्म जगात विकसीत झाले. मात्र भारतात या धम्म लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. धम्माचा स्वीकार झाला, पण धम्माचे अनुकरण होत नाही. बौद्ध धम्माचा स्वीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्ववतेच्या आधारावर केला. या धम्माचे अनुकरण म्हणजे दु:खापासून मुक्तता होय, असे प्रतिपादन भदन्त आर्यनाग अन्तदर्शी थेरो यांनी केले.वरठी येथील सार्वजनिक बौद्ध विहार समितीच्यावतीने आयोजित बौद्ध धम्म प्रवचनात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, माजी सरपंच दिलीप गजभिये, मिलींद धारगावे, देवीदास डोंगरे, प्रमोद वासनिक, सुदर्शन डोंगरे, विवेक गणवीर, कीशोर बौद्ध, धर्मशिला उके, मनिषा मडामे, दमयंता वासनिक, वंदना लोणारे, सत्यवती मेश्राम, हीतेद्र नागदेवे, रमेश रामटेके, मंजु रामटेके, मोतीलाल वासनिक, नंदकुमार लोणारे, उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, भारतीय जीवणात मोठ्या प्रमाणात असमतोल आहे. भारतातील स्त्रि कौटुबिक सुख-साधनाचा विचारास प्राधान्य देते. जगातील इतर देशातील स्त्रिया चंद्रावर जाण्याचा विचार करतात. या असमतोल विचारामुळे स्त्रियांचे जीवनमान उंचावत नाही. स्त्रि-पुरुष समानता, जाती-धर्म भेद या संकल्पना विचारात ठेवल्याने होणार नाही तर त्या अंमलात आणाव्या लागतील. याकरीता बौद्ध धम्माचे अनुकरण करणे हा एकमेव पर्याय आहे. माणसाच्या दुख: चे निराकरण बौद्ध धम्मात आहे. या धम्मात देव पावत नाही पण दु:खाचे मुळे माणसाच्या स्वार्थात लपले असल्यामुळे त्यापासून परावृत्त होण्याचा मार्ग दाखवतो. संचालन शरदचंद्र वासनिक यांनी तर आभार देवीदास डोंगरे यांनी मानले. (वार्ताहर)