शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

बिबट्याने केली ६ बकऱ्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:42 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केळवद (तुकुमनारायण) येथील केवलराम वालदे यांच्या घरी गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या व एक बोकडाची शिकार बिबट्याने केली. ३ते४ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली. केवलराम वालदे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केळवद (तुकुमनारायण) येथील केवलराम वालदे यांच्या घरी गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या व एक बोकडाची शिकार बिबट्याने केली. ३ते४ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली. केवलराम वालदे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले. वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आली आहे.या घटनेचे गांभीर्य पाहून वनक्षेत्राधिकारी मेंढे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक पाटील, लांजेवार, चौकीदार मेंढे, जांभूळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मागील काही दिवसांपासून या गावात बिबट्याने हैदोस घातला आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय आश्रमशाळा इळदाच्या सुरक्षा भिंतीवर बिबट्या बसला होता. त्यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याच्या बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.