शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

शेती कामात यंत्राच्या वापरामुळे शेतमजुरांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सदन शेतकरी असून मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती करतात. यापूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. त्यामुळे ...

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सदन शेतकरी असून मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती करतात. यापूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. त्यामुळे मनुष्यबळ जास्त लागायचे. सतत मजूर वर्ग शेतातील कामासाठी लागायचे मात्र आता यंत्रयुग असल्याने बैलजोड्यांचा प्रमाण कमी होवून त्याऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करीत असल्यामुळे मनुष्यबळ कमी लागत आहे. परिणामी शेतमजुरांच्या हाताला काम राहीले नाही. त्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीचे संकट घोंगावत आहे. शेतकरी प्रत्येक पीक लागवडीसाठी यंत्राचा उपयोग करीत आहे. दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेती करण्याचे तंत्र बिघडत चालले असल्याने बारमाही शेतमजूर ठेवणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातही शेतीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. लागवड खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती असल्याने शेतमजुरांच्या हाताने शेतीची कामे न करता कमी कालावधीत अधिक कामे आटोपण्याच्या नादात शेतकरी वर्ग यंत्राच्या सहाय्याने शेतीची कामे करीत असल्यामुळे शेतमजुरांची परवड होवून उपासमारीची वेळ आहे.