शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शेती कामात यंत्राच्या वापरामुळे शेतमजुरांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सदन शेतकरी असून मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती करतात. यापूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. त्यामुळे ...

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सदन शेतकरी असून मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती करतात. यापूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. त्यामुळे मनुष्यबळ जास्त लागायचे. सतत मजूर वर्ग शेतातील कामासाठी लागायचे मात्र आता यंत्रयुग असल्याने बैलजोड्यांचा प्रमाण कमी होवून त्याऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करीत असल्यामुळे मनुष्यबळ कमी लागत आहे. परिणामी शेतमजुरांच्या हाताला काम राहीले नाही. त्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीचे संकट घोंगावत आहे. शेतकरी प्रत्येक पीक लागवडीसाठी यंत्राचा उपयोग करीत आहे. दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेती करण्याचे तंत्र बिघडत चालले असल्याने बारमाही शेतमजूर ठेवणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातही शेतीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. लागवड खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती असल्याने शेतमजुरांच्या हाताने शेतीची कामे न करता कमी कालावधीत अधिक कामे आटोपण्याच्या नादात शेतकरी वर्ग यंत्राच्या सहाय्याने शेतीची कामे करीत असल्यामुळे शेतमजुरांची परवड होवून उपासमारीची वेळ आहे.