शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:31 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले होते. २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार ७७० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले.

ठळक मुद्देदीड लाख अर्जांची नोंदणी : सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले होते. २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार ७७० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. अजूनही शेकडो शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे.छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीस जिल्ह्यातील ६९ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज केल्यानंतर याचा लाभ मिळणार असल्याचे शासनाने आधीच स्पष्ट केले. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसह लिंक करुन शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज करायचे होते.शेतकºयांना अर्ज करण्यासाठी शासनाने महाआॅनलाईन केंद्रावर नि:शुल्क सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र शेतीचा हंगाम आणि अर्ज करण्याचा कालावधी एकच आल्याने बºयाच शेतकºयांना केंद्रावर जाऊन अर्ज भरणे शक्य झाले नाही. तर ग्रामीण भागात भारनियमन आणि लिंक फेलच्या समस्येने शेतकºयांना वेळेवर अर्ज करता आले नाही. त्यामुळेच शासनाने आॅनलाईन अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र यानंतरही आॅनलाईन अर्ज करण्यापासून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी वंचित असल्याची माहिती आहे. २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार ७७० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केल्याची माहिती आहे.अधिकच्या अर्जांमुळे संभ्रमशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ६९ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले होते. मात्र प्रत्यक्षात १ लाख ५१ हजार ७७० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. पात्र शेतकºयांच्या तुलनेत अधिकचे अर्ज आल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.पात्र शेतकरी वंचित राहण्याची शक्यताकर्जमाफीस जेवढे शेतकरी पात्र ठरले. तेवढ्याच शेतकºयांना अर्ज करण्याचे आवाहन शासनाने केले होते.मात्र अपात्र शेतकºयांनी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज केले. त्यामुळे अर्जांच्या संख्येत वाढ झाली असली तरी पात्र शेतकºयांनीच अर्ज न केल्याची माहिती आहे. त्यामुळे हे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.