शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दुग्ध व्यवसायाची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:01 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

ठळक मुद्देलायकराम भेंडारकर : दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना साहित्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विकास साधणे सहज शक्त होईल असे प्रतिपादन येथील जय भवानी व्यवसायीक सहकारी संस्थेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.दुध संकलन केंद्रात संस्थेच्यावतीने आयोजित दुग्ध उत्पादकांना साहीत्य वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष भुमेश्वर मलखांबे, संचालक पंढरी लोगडे, प्रमोद पाऊलझगडे, एकनाथ राखडे, गोवर्धन राखडे, उदाराम राखडे, दुर्गा राखडे, रामकला हुकरे, माजी सरपंच मोरेश्वर सोनवाने, हेमराम लोगडे, अंताराम राखडे उपस्थित होते. पुढे बोलताना भेंडारकर यांनी,गावखेड्यात शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा. सहकारच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा या हेतुनी स्व.महादेव लोगडे यांनी चान्ना येथे जय भवानी व्यवसायिक सहकारी संस्थेची स्थापना ३५ वर्षांपूर्वी करुन बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु केले होते.आज संस्थेने गरुड झेप घेऊन चान्ना व बोंडगावदेवी येथे दूध संकलन केंद्र सुरु करुन दुध उत्पादकांना दुधाचा भाव जास्तीत-जास्त मिळण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.दरम्यान, दूध उत्पादकांना पाहुण्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. संचालन संस्थेचे व्यवस्थापक मार्कंड लांजेवार यांनी केले. आभार रामकृष्ण राखडे यांंनी मानले. कार्यक्रमाला दुग्ध उत्पादक, संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसाय