शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार निवडीसाठी प्रमुख पक्षांची धावपळ

By admin | Updated: September 27, 2014 01:50 IST

शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याची घोषणा दोन्ही बाजुच्या नेत्यांनी ...

गोंदिया : शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याची घोषणा दोन्ही बाजुच्या नेत्यांनी गुरूवारी मुंबईत करताच कार्यकर्ते आणि नेत्यांची एकच धावपळ सुरू झाली. ही ताटातुट काहींसाठी नवीन संधी घेऊन आली तर काही ठिकाणी उमेदवार शोधताना पक्षाच्या नेत्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र शुक्रवारीही कायम होते.अगदी शेवटच्या टप्प्यात युती आणि आघाडी तुटल्यानंतर जिल्ह्यातील चारही मतदार संघात गुरूवारी सायंकाळपासून हालचालींनी चांगलाच वेग घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार (दि.२७) हा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जे उमेदवार संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आवारात पोहोचतील त्यांचेच अर्ज स्वीकारले जाणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असल्यामुळे चारही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी गुरूवारी सायंकाळपासूनच धावपळ सुरू झाली होती. मात्र तिरोडा येथे शेकापचे विरेंद्र जयस्वाल वगळता कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले नव्हते. त्यामुळे अनेक प्रमुख पक्षांनी केवळ पक्षाचे नाव टाकून आपले नामांकन दाखल केले. जिल्ह्यात भाजपने आधीपासूनच चारही मतदार संघांमध्ये लढण्याची तयारी सुरू केल्यामुळे युती तुटल्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम दिसला नाही. मात्र शिवसेनेची काहीशी तारांबळ उडत असल्याचे दिसून आले. काँग्रेसकडूनही तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या मतदार संघांमध्ये कोणाला एबी फॉर्म द्यायचा यावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. आतापर्यंत ६० उमेदवारांनी भरले नामांकन भरले आहेत. शुक्रवारी गोंदियात १४, तिरोड्यात १२, अर्जुनी मोरगावमध्ये १० तर आमगावमध्ये १ अशा ३७ उमेदवारांनी नामांकन भरले. (जिल्हा प्रतिनिधी)