शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

बीएसएनएल टॉवरमुळे परिसरात डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:52 IST

ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील व्यवहार ठप्प : आंदोलनाचा नागरिकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.ग्रामीण भागामध्ये शासनाच्या मोबाईल सेवेचा अधिक लाभ घ्यावा म्हणून भारत दूरसंचार निगमने शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रीकल्चर प्लान काढून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा गवगवा केला. परंतु पाहिजे त्या प्रमाणात सेवा मुळीच देत नाही. उलट भारत दूरसंचार सेवा ठप्प करुन खासगी मोबाईल कंपन्यांना मोबाईल रेंज पुरविण्याचा छुपा करार करुन ग्राहकांना हक्कापासून वंचित करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे आरोप ग्राहक करीत आहेत. भारत दूरसंचार कंपनीने ग्रामीण भागात त्वरीत सेवा दुरुस्त करुन ग्राहकांची डोकेदुखी थांबवावी.अन्यथा ग्राहक रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी-शेतमजूर संघटनेचे व सरपंच संघटनेचे महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे. यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सेवा नॉट रिचेबलगावकरी संतप्त : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गेल्या २४ जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा भारत संचार निगम लिमिटेडच्या येथील ग्राहक सेवा केंद्राने न केल्यामुळे व जनरेटरचा डिझेल कोटा संपल्यामुळे बीएसएनएलची टेलीफोन, मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे मात्र ग्राहक, सरकारी कार्यालय व बँकाची फारच गैरसोय होत आहे.गेल्या २४ जानेवारी रोजी विज बीलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या येथील ग्राहक सेवा केंद्राचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे टेलीफोन (लॅन्डलाईन), मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. डीजीटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाच्या काळात वीज बिल भरण्यासाठी व जनरेटर चालविण्यासाठी निधी असू नये असा सवाल करुन रवी लंजे यांनी संताप व्यक्त केला आहे.सेवा ठप्प झाल्याने परिसरातील टेलीफोन धारक, मोबाईल व इंटरनेट सेवा वापरणारे ग्राहक, बॅँका व सरकारी कार्यालयांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देवून दुरसंचार सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी नवेगावबांध ग्रामवासीयांनी केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल