शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पालकमंत्र्यांनी केली धानपिकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:24 IST

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

ठळक मुद्देदुष्काळ सदृृृृृृृश परिस्थितीचा घेतला आढावा : शेतकऱ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.तालुक्यातील कोटजमुरा, हलबीटोला, धानोली, गिरोला या गावातील परिसरात शेतात जाऊन बडोले आणि पुराम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने दगा दिल्याने हाती आलेली पीक गमविण्याची पाळी आली असल्याचे सांगितले. तसेच याचा परिणाम उत्पादनावर होणार असून केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्याचे सांगितले. अशात सालेकसा तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. वरथेंबी पावसावर अंबलबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. बडोले व पुराम यांनी शेतकºयांच्या समस्या ऐकूण घेत याचा पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.या वेळी विरेंद्र अंजनकर, मनोज दमाहे, संजू कटरे, मनोज बोपचे, तहसीलदार भंडारी, कृषी अधिकारी भोसले व इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले