शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

अपघात टाळण्यासाठी आरएसपीची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:50 IST

कालपरत्वे यांत्रीक युग आले. लोकसंख्या आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात सुध्दा वाढ होत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कालपरत्वे यांत्रीक युग आले. लोकसंख्या आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात सुध्दा वाढ होत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षासंबंधी माहिती असणे किंवा वाहतुक नियमांविषयी जागरूकता असणे हे फार महत्वाचे आहे. वाहतूक नियमांचा आधार घ्यायचा यासाठी मुख्याध्यापकांनी आरएसपी या विषयाला प्राधान्य देऊन जीवन जगण्यासाठी व नियमांची जाणीव द्यावी असे आवाहन आरएसपी जिल्हा समादेशक जी.ए.लांजेवार यांनी केले आहे.गोरेगाव येथे आयोजित वाहतुक नियमांविषयी मार्गदर्शन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.लांजेवार म्हणाले, अपघातांच्या घटना दररोज वर्तमानपत्रात वाचतात, परंतु त्यात कृतीशिलता नसते. १९६२ पासून आरएसपी हा विषय शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे. एसएससी बोर्डाने यास आरपीएस कोड दिलेला आहे.ज्यामध्ये पदकवायत, वाहतूक नियंत्रण, बचावकार्य, अग्निशमन हे विषय आहेत. मुख्याध्यापक याकडे कानाडोळा करतात. एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झाला की कपाळाला हात धरुन बसतात. हे चित्र आपण डोळ्यांनी बघतो, परंतु बालवयापासून वाहतूक नियमांची जाणीव अर्थात ट्राफीक सेन्स याविषयी माहिती दिली तर अपघात टाळता येत असल्याचे सांगितले.