शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

गौ-पालक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक बळ द्यावे

By admin | Updated: November 22, 2015 02:01 IST

गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे.

संतश्री गोपालमणी महाराज : शेणखत खरेदीचा निर्णय घ्यावाआमगाव : गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे. शेतकरी गायपालनाला शासनाने आर्थिक बळ द्यावे. त्याच्या शेणखताला राष्ट्रीय मान्यता देऊन खरेदीचा निर्णय घ्यावा. यात शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल असा संदेश संतश्री गोपालमणी महाराज यांनी दिला. आमगाव येथे पाच दिवसीय गौकथा व प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात संतश्री गोपालमणीजी महाराज आपल्या वाणीने गौपालकांना बळ देत. गौ वाच्विण्यासाठी प्रेरणा व संकल्प घेत आहेत. शेणखतामुळे शेतीत पोषक तत्व मिळतात. शेत उत्पादन वाढत आहे. गौमाता ही भारतीय संस्कृतीची धरोहर असून तीच्या प्रत्येक घटकापासून मिळणारे पदार्थ शास्त्रीय दृष्टीने लाभदायक असल्याचे सांगत त्यांनी दूध, दही, तूप, शेण, लघवी यात आरोग्य दायकतत्व आहेत. या पोषक तत्त्वांच्या उत्पादन वाढीला शासनाने राष्ट्रीय पातळीवर मान्यता द्यावी तर उत्पादन वाढीला प्रोत्साहन देत गौपालक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेणखतांना खरेदी केंद्र स्थापन करून योग्य भावासह आर्थिक बळ देण्यात यावे, यामुळे गाईचे महत्व सर्वांना प्रसारीत होईल. शासनाकडे गौ घटकातून निर्माण होणाऱ्या पदार्थाची क्रय-विक्रयेचा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)