शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

गौ-पालक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक बळ द्यावे

By admin | Updated: November 22, 2015 02:01 IST

गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे.

संतश्री गोपालमणी महाराज : शेणखत खरेदीचा निर्णय घ्यावाआमगाव : गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे. शेतकरी गायपालनाला शासनाने आर्थिक बळ द्यावे. त्याच्या शेणखताला राष्ट्रीय मान्यता देऊन खरेदीचा निर्णय घ्यावा. यात शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल असा संदेश संतश्री गोपालमणी महाराज यांनी दिला. आमगाव येथे पाच दिवसीय गौकथा व प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात संतश्री गोपालमणीजी महाराज आपल्या वाणीने गौपालकांना बळ देत. गौ वाच्विण्यासाठी प्रेरणा व संकल्प घेत आहेत. शेणखतामुळे शेतीत पोषक तत्व मिळतात. शेत उत्पादन वाढत आहे. गौमाता ही भारतीय संस्कृतीची धरोहर असून तीच्या प्रत्येक घटकापासून मिळणारे पदार्थ शास्त्रीय दृष्टीने लाभदायक असल्याचे सांगत त्यांनी दूध, दही, तूप, शेण, लघवी यात आरोग्य दायकतत्व आहेत. या पोषक तत्त्वांच्या उत्पादन वाढीला शासनाने राष्ट्रीय पातळीवर मान्यता द्यावी तर उत्पादन वाढीला प्रोत्साहन देत गौपालक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेणखतांना खरेदी केंद्र स्थापन करून योग्य भावासह आर्थिक बळ देण्यात यावे, यामुळे गाईचे महत्व सर्वांना प्रसारीत होईल. शासनाकडे गौ घटकातून निर्माण होणाऱ्या पदार्थाची क्रय-विक्रयेचा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)