शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शेतकऱ्यांचे नव्हे, श्रीमंतांचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:21 IST

शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : शेतकरी दिंडीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाºयांची काळजी अधिक आहे. हे शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमतांचे सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी दिंडीला तिरखुरी येथून बिरसा मुंडाच्या मंदिरातूून सुरूवात करण्यात आली. या वेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, योगेश नाकाडे, गोर्वधन ताराम, अमन पालीवाल, अनिल गावळे, प्रिया जांभुळकर सरपंच, विजय कुंभरे, हिरासिंग मडावी, मधुकर नरेटी, रमेश सलामे, चंद्रशहा मडावी, रमेश कोल्हे, बालू ताराम, किशोर राऊत, श्यामराव धुर्वे, देविदास कोरेटी, परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य सहभागी झाले होते.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज असताना सरकारने नाममात्र कर्जमाफीची घोषणा केली. ही शेतकºयांची दिशाभूल आहे. सरकाराने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव द्यावा. धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल दर देण्याची मागणी त्यांनी केली.यानंतर सदर दिंडी किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. दिंडी तिरखुरी, भरनोली, बनीटोला, बोरटोला, शिवरामटोला,कन्हाळगाव, राजोली, खडकी, खडकीटोला, सायगाव, तुकुम, नविन टोला, जांभळी येथे पोहोचली आहे.