शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

शेतकऱ्यांचे नव्हे, श्रीमंतांचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:21 IST

शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : शेतकरी दिंडीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाºयांची काळजी अधिक आहे. हे शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमतांचे सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी दिंडीला तिरखुरी येथून बिरसा मुंडाच्या मंदिरातूून सुरूवात करण्यात आली. या वेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, योगेश नाकाडे, गोर्वधन ताराम, अमन पालीवाल, अनिल गावळे, प्रिया जांभुळकर सरपंच, विजय कुंभरे, हिरासिंग मडावी, मधुकर नरेटी, रमेश सलामे, चंद्रशहा मडावी, रमेश कोल्हे, बालू ताराम, किशोर राऊत, श्यामराव धुर्वे, देविदास कोरेटी, परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य सहभागी झाले होते.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज असताना सरकारने नाममात्र कर्जमाफीची घोषणा केली. ही शेतकºयांची दिशाभूल आहे. सरकाराने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव द्यावा. धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल दर देण्याची मागणी त्यांनी केली.यानंतर सदर दिंडी किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. दिंडी तिरखुरी, भरनोली, बनीटोला, बोरटोला, शिवरामटोला,कन्हाळगाव, राजोली, खडकी, खडकीटोला, सायगाव, तुकुम, नविन टोला, जांभळी येथे पोहोचली आहे.