शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

शासनाला दीड कोटीचा भुर्दंड

By admin | Updated: March 10, 2016 02:25 IST

ग्राम पंचायत स्तरावर डाटा एन्ट्री आॅपरेटरचे काम करणाऱ्या लोकांचे वेतन महाआॅनलाईन या कंपनी मार्फत करण्यात येते.

गोंदिया : ग्राम पंचायत स्तरावर डाटा एन्ट्री आॅपरेटरचे काम करणाऱ्या लोकांचे वेतन महाआॅनलाईन या कंपनी मार्फत करण्यात येते. शासनाने मनुष्य बळाच्या सेवेवर १० टक्के टिडीएस कपात करण्याचे शासनाचे १७ एप्रिल २०१२ रोजीचे पत्र असताना जिल्हा परिषदेच्या वित्त व मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी १० टक्के टीडीएस न कापता फक्त २ टक्केच टिडीएस कापून सन २०१५ च्या वर्षभरातील एक कोटी ४९ लाख १० हजार ७६ रूपयाचा भूर्दंड शासनाला बसविला आहे. त्यामुळे एवढी रक्कम महाआॅनलाईनकडून जिल्हा परिषद कधी काढणार हा प्रश्न आहे.ग्राम पंचायत येथे डाटा एन्ट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या लोकांचे सेवेसाठी १० टक्के रक्कम कपात करण्याचे शासनाचे आदेश असतांना या आदेशाला धाब्यावर बसवून मुख्य वित्त लेखा अधिकारी रा. मा. चव्हाण यांनी फक्त २ टक्के टीडीएस कपात करून त्यांना पैसे दिले आहेत. दिलेल्या वेतनाची प्रक्रिया लिपीक, सहाय्यक वित्त अधिकारी यांच्या मार्फत न होता. मुख्य वित्त लो अधिकाऱ्यांनी स्वत:च केल्याचे त्या बिलांवर इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत असे कळते. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत नुकतेच नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्याचे वेतन देण्यात आले.नोव्हेंबर महिल्यात ६६ हजार ६८६ तर डिसेंबर महिन्याचा टीडीएस ६९ हजार ३५३ रूपये कपात करून ३३ लाख ९२ हजार २४० रूपये प्रत्येक महिन्यात महाआॅनलाईनला वेतन देण्यात आले. सन २०१० पासून ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील एक कोटी ४९ लाख १० हजार ७६ रूपये कपात करायला हवे होते. परंतु जि.प.च्या मुख्य वित्त लेखा अधिकाऱ्यांनी १० टक्के रक्कम कपात न करता फक्त २ टक्के रक्कम कपात करून महाआॅनलाईनला पैसे दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)पंचायत विभागाने दिले दोन पत्रमहाआॅनलाईचे सन २०१० पासून डिसेंबर २०१५ या काळातील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या वेतनातून १० टक्के टीडीएस कापून नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्याचे वेतन द्यावे, असे पत्र ग्राम पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी २० फेब्रुवारी २०१६ रोजी दिले. परंतु त्यांच्या पत्रानंतर झालेल्या वेतनातही मुकाअ यांनी फक्त २ टक्के कपात करून २६ फेब्रुवारी रोजी धनादेश दिला. त्यानंतर पुन्हा ३ मार्च रोजी सदर पत्र मुख्य वित्त लेखा अधिकाऱ्यांना देण्यात आला.महाआॅनलाईन कडून २ टक्के टीडीएस कपात करण्यात आले परंतु आणखी ८ टक्के रक्कम म्हणजेच एक कोटी ४९ लाख १० हजार रूपये कपात करायचे आहेत असा पत्र संबधीत अधिकाऱ्यांकडून मुख्य वित्त लो अधिकाऱ्यांना आल्यानंतरही त्यांनी कपात का केली नाही. शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी असलेले अधिकारी नियमांना तुडवत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.