शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

हे सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांचे- बडोले

By admin | Updated: May 21, 2015 01:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हिताकरीता पावले उचलली असून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे.

भाजप जिल्हा मेळावा : रक्तदान शिबिराचे आयोजनआमगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हिताकरीता पावले उचलली असून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. जनधन योजना, विमा योजना, पेंशन योजना, सुकन्या योजना आदी अनेक योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे कार्य सरकार करीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.आमगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित ते करीत होते. जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात पुर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश प्रवक्ता गिरीष व्यास, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, संघटनमंत्री आशिष वांदिले, प्रदेश सचिव, मोरे, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, दयाराम कापगते, केशवराव मानकर, भेरसिंह नागपूरे, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, जि.प. कटरे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, दीपक कदम, वीरेंद्र अंजनकर, रचना गहाणे, सिंता रहांगडाले, अशोक इंगळे, झामसिंग येरणे, गोविंदराव पुंड, संजय कुलकणी उपस्थित होते.पुढे बोलताना ना. बडोले म्हणाले, आपल्या गावाचा विकास करण्याकरीता शासन निधी देतो. याकरीता पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आपली सत्ता येणे गरजेचे आहे. याकरीता शासन निधी देतो. याकरीता पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आपली सत्ता येणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह व आश्रमाळांची सुधारणा करण्याचे कार्य सुरु आहे. मागील सरकारने रेंगाळत ठेवलेल्या १२३ अपंगांच्या शाळांना एकाच दिवशी मान्यता देण्याचे कार्य आम्ही केले आहे. गरिबांच्या मुलांना रोजगार मिळावा याकरीता बार्टीच्या माध्यमातून कार्य सुरु असून गोंदिया येथे १९ व २० रोजी हजारो बेरोजगार तरुणांना शिबिराच्या माध्यमातून निवड करुन प्रशिक्षण व रोजगार देण्यात येत आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सदस्यता अभियानाची जिल्ह्यात लक्षपुर्वी झाल्याची माहिती दिली. आगामी जि. प. व पं.स. निवडणुकीकरीता कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून शासनाच्या योजनांची माहिती देवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)